मास्कसक्ती नाही पण काळजी घ्या

  104

जालना : मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या ठिकाणची कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचार करायला लावणारी आहे. मास्कची सक्ती नसली तरी जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता काही भागाची काळजी नक्कीच घ्यावी लागेल. मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या ठिकाणची वाढती रुग्ण संख्या विचार करायला लावणारी आहे, असं राजेश टोपे म्हणाले. ते आज जालन्यात बोलत होते.


कोरोनाची परिस्थिती बघता त्यासाठी टेस्टिंगची संख्या वाढवण्याची गरज आहे. म्हणून टेस्टिंग वाढवण्याचा निर्णय घेत आहोत, असंही राजेश टोपेंनी सांगितलं. मास्क सक्ती बाबत जरी सक्ती नसली तरी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे, त्या भागातील टेस्टिंग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना केल्या गेल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Comments
Add Comment

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या