मालवण समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजला

  206

सिंधुदुर्ग : ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत असा दुहेरी योग साधण्यासाठी मालवणात राज्यभरातले अनेक पर्यटक दाखल झाले आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या पाहुणचारासाठी पर्यटन व्यावसायिक सुद्धा सज्ज झाले आहेत.


गेले दोन तीन दिवस मालवण, तारकर्ली, देवबाग, दांडी किनारपट्टी ते बंदर जेटी परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत, हॉटेल्स लॉजिंग, रिसॉर्ट बऱ्यापैकी फुल झाले आहेत, कोरोना महामारीच्या संकटामुळे गेली दीड वर्ष पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता मात्र आता हा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आला आहे. ख्रिसमसची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पर्यटक मालवण भागात दाखल झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून मालवण येथील शिवरायांच्या किल्ले सिंधुदुर्ग वर मालवण बंदर जेटी चीवला बीच तारकर्ली देवबाग दांडी या किनारपट्टी परिसरावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणची हॉटेल, लॉजिंग, खाजगी सरकारी रिसॉर्ट सुद्धा गजबजून गेली आहेत.

राज्यात नव्याने शिरकाव केलेल्या ओमीक्रोन विषाणूच्या धोक्यामुळे मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनी खबरदारी घेतली असून कोरोनाचे अटी शर्तीं आणि नियम लक्षात घेऊन पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Comments
Add Comment

अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा