महेश देशपांडे इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण खरेच कमी होते का, हा प्रश्न अलीकडे गांभिर्याने चर्चिला गेला. त्याचे उत्तर अलीकडेच समोर आले.…
मुंबई : महाराष्ट्रातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची दोन हजार १६९ कोटी रुपये लाभाची…
पालघर(वार्ताहर): गुजरातमधून महाराष्ट्रात हरित ऊर्जा आणण्याच्या प्रकल्पाचे काम २०३० पर्यंत पूर्ण होणार असून ५०० गीगावॅट ऊर्जा निर्माण करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला…
पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात कांद्याला प्रती १० किलोला २७० ते…
जळगाव : बळीराजाचे हित हेच महायुती सरकारचे उद्दीष्ट असून शेतकरी हिताला प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
नवी दिल्ली : मोदी सरकारने तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा…
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. हवामान विभागाच्या संकेत स्थळावरील अनुमानानुसार शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात…
प्रा. अशोक ढगे ‘ग्रेन बाऊल’ म्हणून ओळखला जाणारा पंजाब भारतीय शेतीचा आधारस्तंभ आहे. तिथली सुपीक माती आणि समर्पित शेतकरी दरवर्षी…
आता परतीच्या पावसाचा विचार करता, शेतकरी दादाच्या मागील चार महिन्यांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे असे म्हणावे लागेल. तेव्हा भात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२मध्ये सांगितले होते की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार. त्यानंतर मोदी यांना विरोधकांकडून टार्गेटही केले गेले. पण…