cm devendra fadanvis

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती – मुख्यमंत्री

वडाळा येथील कोरबा मिठागर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून…

5 days ago

टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत बीएमसी क्षेत्रातील विहिरी, कूपनलिकांसह पाण्याचे टँकर अधिग्रहित

मुंबई:  केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारला आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्ती…

6 days ago

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज – मुख्यमंत्री

वर्धा : डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या…

6 days ago

Amravati Airport : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ एप्रिलला अमरावती विमानतळाचे लोकार्पण

अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या अमरावती (बेलोरा) विमानतळाचे १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण होणार…

7 days ago

जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री

मुंबई : जपानचे तंत्रज्ञान शेतीच्या क्षेत्रात आणून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित १ अब्ज लोकांना मदत करायची आहे. मातीचे पुनरुज्जीवन, मॉडेल…

2 weeks ago

महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेणे हाच पक्षाचा संकल्प – मुख्यमंत्री

मुंबई : भारतीय जनता पार्टीची वाटचाल तेजस्वी आहे, आपल्या सरकारच्या कारकिर्दीत सुरू असलेला विकासाचा आलेख उंचावता आहे, पण एवढ्यावरच न…

2 weeks ago

एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याबाबतचे धोरण करा – मुख्यमंत्री

मुंबई : एम.आय.डी.सी. असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरी देण्यासंदर्भात धोरण…

2 weeks ago

दावोसमध्ये स्वाक्षरी झालेल्या ५१ पैकी १७ करारांना मंजुरी

एकूण गुंतवणूक ₹३,९२,०५६ कोटी विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना मिळणार चालना मुंबई : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा निर्णय महाराष्ट्राच्या…

3 weeks ago

राज्यात गटशेतीचे नवीन धोरण आणू – मुख्यमंत्री

पाणी फाउंडेशन 'सत्यमेव जयते' फार्मर कप - २०२४ पुरस्कार वितरण सोहळा पुणे : महाराष्ट्रात सुरू झालेले गटशेतीची मोठी लोकचळवळ पाहता…

4 weeks ago

‘सुरक्षित व समृद्ध महाराष्ट्र निर्माण करणार’ – मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्र एक स्थैर्य असलेले राज्य आहे. तसेच प्रगतशील राज्य असून शांतता आणि सौहार्दतेसाठी ओळखले जाणारे आहे. राज्यातील कायदा…

1 month ago