1. राजगिरा थालीपीठ

राजगिऱ्याच्या पिठात उकडलेला बटाटा, हिरवी मिरची आणि जिरे घालून थालीपीठ बनवा. दहीसोबत खाल्ल्यास अधिक चविष्ट लागते.
मुंबई: उद्या शनिवार 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीनिमित्त मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे (Dry Day) पाळला जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दारूची दुकाने, ...
2. शेंगदाणा-राजगिरा लाडू

भूक भागवण्यासाठी आणि झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी शेंगदाणे व राजगिऱ्याचे लाडू उत्तम पर्याय आहेत.
3. वरईची खिचडी

साबुदाण्याऐवजी वरईची खिचडी हलकी, पचायला सोपी आणि उपवासासाठी लोकप्रिय आहे.
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा'; मंत्री भरतशेठ गोगावले यांची आनंदवारीत सेवाभावी चरणसेवा पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे ...
4. रताळे किंवा रताळ्याची टिक्की

उकडलेल्या रताळ्यात शेंगदाणा कूट आणि मसाले घालून कुरकुरीत टिक्की तयार करा.
5. मखाण्याची खीर

दूध, मखाणे आणि सुकामेवा वापरून तयार केलेली खीर उपवासात गोडाचा उत्तम पर्याय ठरते.
6. उपवासाची इडली

भगर किंवा राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेली मऊ इडली आणि शेंगदाण्याची चटणी हा वेगळा पर्याय आहे.
7. फळ

दही, केळी, सफरचंद, डाळिंब आणि ड्रायफ्रूट्स घालून तयार केलेला बाऊल पोटभर आणि पौष्टिक असतो.