Plane crash : छत्तीसगडच्या डोंगराळ भागात कोसळले खासगी विमान

जशपूर : छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात आरा पर्वतरांगेत खासगी विमान कोसळले. कोसळलेले चार्टर्ड प्लेन जशपूर जिल्ह्यातील नारायणपूरमधील रतनपहली जंगलात झाडांना धडकले आणि कोसळले. विमान कोसळताच आग लागली. आकाशाच्या दिशेने जात असलेल्या धूर दूरून स्पष्ट दिसू लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले आहे. थोड्याच वेळात मदतकार्य सुरू होईल, असे पोलिसांनी सांगितले. विमानात किती प्रवासी होते ? विमानातल्या प्रवाशांची नावं आदी माहिती अद्याप मिळालेली नाही.


विमान जमिनीपासून ३० फुटांवर उडत असताना अचानक डोंगराळ भागातील जंगलाच्या दिशेने गेले आणि झाडांवर आदळले. डोंगराळ भाग असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत पण परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. एसएसपी लाल उमेद सिंह अपघातस्थळाकडे रवाना झाले आहेत.

Comments
Add Comment

Chhattisgarh Plane crashes : डोंगराला धडकून विमानाचा अपघात; वैमानिकांचा मृत्यू

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात आज, (सोमवार, २० एप्रिल) भीषण विमान अपघात झाला. नारायणपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील

India - South Korea Relations : चिप्सपासून जहाजांपर्यंत, भारत-कोरिया मिळून नवीन संधी साकार करतील: पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत आणि दक्षिण कोरिया यांनी त्यांच्या व्यापक आर्थिक भागीदारी कराराला (सीईपीए) अद्ययावत करण्यासाठी चर्चा सुरू

Pachpadra Refinery Fire : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या आधीच पाचपद्रा रिफायनरीत भीषण आग; कार्यक्रमावर अनिश्चितता

राजस्थानमधील पाचपद्रा Pachpadra येथे उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित रिफायनरीत आज म्हणजेच सोमवार २० एप्रिल रोजी

Ajanta Caves : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओन पो शेरिंग यांनी दिली भेट

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओनपो शेरिंग यांनी भेट देत येथील अद्वितीय कला, इतिहास आणि

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीचे उद्घाटन करणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी राजस्थानचा दौरा करणार असून, बालोत्रा येथील पाचपद्रा येथे देशातील पहिले

Jammu and Kashmir Accident : उधमपूरमध्ये प्रवासी बस खड्ड्यात कोसळून अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून १५ वर