राज्यात गुंतवणुकीसाठी इव्हॉल्व कंपनीचा राज्य शासनाशी सामंजस्य करार

मुंबई : ऑस्ट्रेलियाची इव्हॉल्व कंपनी राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. नवी मुंबई, पुणे, आणि नागपूर परिसरात कंपनी जवळपास तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. या गुंतवणुकीतून जवळपास एक हजार ७५ लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी कंपनीने राज्य शासनसोबत करार केल्याची माहिती उद्योग विभागामार्फत देण्यात आली. या करारांचे आदान प्रदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे उद्योग विभाग व कंपनीमध्ये करण्यात आले.


यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंपनीच्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बळगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, इव्हॉल्व कंपनीचे कंट्री हेड आदित्य शर्मा, इव्हॉल्व कंपनीच्या भारतीय सहभागीदार असलेल्या एम्प्रेसेंड उद्योग समूहाचे अध्यक्ष रुस्तम केरावाला, वरूण गुप्ता, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Weather Update: महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावली; 12 जिल्ह्यांना उष्णतेचा तर 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

America Plane Crash : अमेरिकेत विमान भीषण दुर्घटना; स्कायडायव्हिंग विमान कोसळून 12 जणांचा मृत्यू

अमेरिका : अमेरिकेतील मिसौरी (Missouri) राज्यात रविवारी झालेल्या भीषण विमान अपघातात (Plane crash) 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death)

FIFA World Cup 2026 : जर्मनीचा गोलवर्षाव! कुरासाओचा ७-१ ने धुव्वा; विश्वचषक पदार्पण करणाऱ्या संघालाही मिळाली उभे राहून दाद

फिफा विश्वचषकात चार वेळच्या विजेत्या जर्मनीने आपली ताकद दाखवत विश्वचषक पदार्पण करणाऱ्या कुरासाओचा ७-१ असा

FIFA World Cup 2026 : जपानचे शेवटच्या क्षणी दमदार पुनरागमन; नेदरलँड्सविरुद्ध २-२ बरोबरीत रंगला थरार

फिफा विश्वचषकातील गट फेरीतील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक ठरलेल्या लढतीत जपानने अखेरच्या क्षणी गोल करत

Powai Lake : पवई तलाव परिसराचा तब्बल १८ वर्षांनी होणार पुनर्विकास

मेट्रो आणि मलवाहिनी प्रकल्पाची कामे पूर्ण होताच होणार परिसर सुशोभित कोस्टल रोडच्या सल्लागाराची घेतली जाणार

Pune Water Cut : पुणेकरांना मोठा झटका! आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा; धरणसाठा घटल्याने महापालिकेचा कडक निर्णय

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने आणि धरणांतील पाणीसाठा