अल्पवयीन वर्षीय अभिनेत्रीचा तसला सीन प्रसारित; प्रेक्षकांकडून थेट कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी

मुंबई : हिंदी टीव्हीवरील एका लोकप्रिय मालिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मालिकेत अल्पवयीन अभिनेत्रीला प्रौढ कलाकारासोबत दाखवण्यात आलेल्या दृश्यांमुळे प्रेक्षकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणानंतर संबंधित कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


वादग्रस्त ठरलेली हिंदी' मालिका ‘रिमझिम’ असून, अलीकडे प्रसारित झालेल्या एका भागातील दृश्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. या दृश्यांमध्ये प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री वयाने अल्प असल्याचा दावा करण्यात येत असून, प्रौढ अभिनेत्यासोबत तसले सीन दाखवण्यात आल्याचा आरोप प्रेक्षक करत आहेत.


प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचा आशय लहान वयाच्या कलाकारांसाठी योग्य नाहीच शिवाय अश्या मालिका टीव्हीवर दाखवणे ही योग्य नाही ,अश्या मागण्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत


शिवाय सोशल मीडियावर अनेकांनी निर्माते आणि वाहिनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेन्सॉर व प्रसारण मानकांची तपासणी झाली होती का, अशी विचारणा केली जात आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रातील बालकलाकारांच्या सुरक्षेचा आणि जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.. यशिका ही अल्पवयीन असताना तिला अश्या प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहून प्रेक्षकांनी तिच्यावर आक्षेप घेतला आहे.

Comments
Add Comment

१० फेब्रुवारी १२वी, २० फेब्रुवारी ला १०वीची परीक्षा

सुभाष म्हात्रे, अलिबाग : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी रायगड जिल्हा

आठ तासांच्या शिफ्टबाबत दीपिका पादुकोणच्या समर्थनात आशुतोष राणा; म्हणाले, “आठ तास पुरेसे आहेत”

वर्क शेड्यूलवर मोठी चर्चा: दीपिका पादुकोणच्या बाजूने आशुतोष राणा यांनी मांडले आपले मत गेल्या वर्षी दीपिका

“अशा संधी वारंवार मिळत नाहीत,” प्राइम व्हिडिओच्या दलदल मधील आपल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकेबद्दल आदित्य रावल

हिंदी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान अभिनेता आदित्य रावल हे नेहमीच सोप्या व वरवरच्या भूमिका टाळून

“अशा संधी वारंवार मिळत नाहीत,” प्राइम व्हिडिओच्या दलदल मधील आपल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकेबद्दल आदित्य रावल

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान अभिनेता आदित्य रावल हे नेहमीच सोप्या व वरवरच्या भूमिका

बारामती विमान अपघातातील पीडितांना साश्रू नयनांनी निरोप; फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या अंत्यदर्शनावेळी भावनिक क्षण

मुंबई : काल २८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा ठरला आहे.काल बारामती येथे अजीत पवारांचा विमान अपघातात

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना