मुंबईत चार नव्या पोलीस स्टेशनची निर्मिती होणार

मुंबई : दिवसेंदिवस गुन्हेगारी ही वाढत चालली आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. मुंबईमध्ये आता ४ नवीन पोलीस स्टेशन उभारली जाणार आहेत. चारही पोलीस स्टेशनला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त यांच्या अखत्यारित नवीन चार पोलीस स्टेशन, दोन नवीन परिमंडळ आणि तीन सहायक पोलीस आयुक्त विभागास मंजुरी मिळाली आहे. राज्याच्या गृहखात्याने हा निर्णय घेतला आहे.


गृह खात्याकडून मिळाली मंजुरी


१) महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे
२) गोळीबार पोलीस ठाणे
३) मढ मार्वे पोलीस ठाणे
४) असल्फा पोलीस ठाणे


अशी एकूण चार नवीन पोलीस स्टेशन असणार आहेत. सध्याच्या पोलीस आयुक्तालयांतर्गत १३ परिमंडळ आहेत. याची पुनर्रचनाकरुन दोन नवीन परिमंडळ कार्यरत करणार आहेत. त्याचसोबत तीन नवीन सहायक पोलीस आयुक्त विभाग निर्माण होणार आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.