'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे तातडीने भरावी. ग्रामीण भागात जिथे शिक्षकांची पदे रिक्त आहे तिथे पण तातडीने भरती करावी; अशी मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.


ज्यांच्याकडे पैसे आहेत ते मुलांना खासगी शाळेत शिक्षण देऊ शकतात. पण ग्रामीण भागात, खास करुन दुर्गम भागात, विरळ लोकसंख्येच्या भागात मुलं सरकारी शाळांमध्येच शिकतात. यामुळेच सर्वांगीण विचार करावा. ग्रामीण भागातील रिक्त असलेली शिक्षकांची पदे तातडीने भरावी; अशी आग्रही मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.


यवतमाळच नाही तर संपूर्ण राज्यात ग्रामीण भागात जिथे विद्यार्थी संख्याच कमी आहे आहे तिथे शिक्षकांच्या अनुपलब्धतेचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.


पंतप्रधान मोदी २०४७ पर्यंत देश विकसित करण्याचे स्वप्न बघत आहेत. पण विकास करायचा तर देशाच्या ग्रामीण भागाला मागे ठेवून चालणार नाही, तिथला शिक्षकांचा प्रश्न सोडवून शिक्षण देण्याची व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक आहे, असे शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी म्हणाले.


Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला

अहिल्यानगरमधील खुनाचा उलगडा समोर, भाच्याने झोपेतच मामाला संपवलं; मामाच्या....

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीचा खून झाला होता. शेवटी या घटनेचा उलगडा सुटला आहे. भाळावस्ती

लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक २० फुटांनी वाढ

पाण्याची पातळी वाढण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही नागपूर : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर पुन्हा एकदा

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

बुलढाण्यात एसटी बसचा थरार; ब्रेक निकामी झाल्यावर चालकाने....

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे