'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे तातडीने भरावी. ग्रामीण भागात जिथे शिक्षकांची पदे रिक्त आहे तिथे पण तातडीने भरती करावी; अशी मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.


ज्यांच्याकडे पैसे आहेत ते मुलांना खासगी शाळेत शिक्षण देऊ शकतात. पण ग्रामीण भागात, खास करुन दुर्गम भागात, विरळ लोकसंख्येच्या भागात मुलं सरकारी शाळांमध्येच शिकतात. यामुळेच सर्वांगीण विचार करावा. ग्रामीण भागातील रिक्त असलेली शिक्षकांची पदे तातडीने भरावी; अशी आग्रही मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.


यवतमाळच नाही तर संपूर्ण राज्यात ग्रामीण भागात जिथे विद्यार्थी संख्याच कमी आहे आहे तिथे शिक्षकांच्या अनुपलब्धतेचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.


पंतप्रधान मोदी २०४७ पर्यंत देश विकसित करण्याचे स्वप्न बघत आहेत. पण विकास करायचा तर देशाच्या ग्रामीण भागाला मागे ठेवून चालणार नाही, तिथला शिक्षकांचा प्रश्न सोडवून शिक्षण देण्याची व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक आहे, असे शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी म्हणाले.


Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी