बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरला भाजपने उमेदवारी दिली होती. मतमोजणी सुरू झाल्यापासून मैथिलीच्या मतदारसंघात काय होणार याकडे अनेकांचे लक्ष होते.


बिहारमधील अलीनगर मतदारसंघातून भाजपने गायिका मैथिली ठाकूरला उमेदवारी दिली. मैथिली विरोधात RJDने बिनोद मिश्राला उमेदवारी दिली. जनसुराज पक्षाने बिप्लब कुमार चौधरी याला उमेदवारी दिली होती. अलीनगर मतदारसंघासाठी एकूण १२ उमेदवार मैदानात उतरले होते.


अलीनगर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २५ फेऱ्या झाल्या, भाजपच्या मैथिली ठाकूरने एकूण ८४ हजार ९१५ मते मिळवली. मैथिलीचा विधानसभेच्या निवडणुकीत ११ हजार ७३० मतांनी विजय झाला. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या अर्थात आरजेडीच्या बिनोद मिश्रा यांना एकूण ७३ हजार १८५ मते मिळाली. त्यांचा या निवडणुकीत ११ हजार ७३० मतांनी पराभव झाला. विजयी झालेली मैथिली ठाकूर ही अवघ्या २५ वर्षांची आहे. ती बिहारची तरुण आमदार म्हणून लवकरच विधानसभेत आमदारकीची शपथ घेणार आहे.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना