कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार


सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा, पुणे व अन्य विभागीय कार्यालयाच्या वतीने राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार आहेत. तर सोलापूर विभागीय कार्यालयाच्या वतीने विविध नऊ आगारातून १५० जादा बसेस वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावतील.


कार्तिकीच्या एकादशी करिता पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या राज्यातील वारकरी भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी ही उद्या बुधवार 29 आक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. रविवार हा एकादशीचा मुख्य दिवस असणार आहे. तर पौर्णिमा बुधवार रोजी आहे.


राज्यातील सर्वच विभागातून महामंडळाच्या अतिरिक्त वाढीव बसेस धावणार आहेत. कार्तिकीसाठीसुध्दा राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वाढीव एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मार्गावरून वारकऱ्यांची ने आण केली जाईल. शिवाय, वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक मार्गावर जादा बसेसही सोडण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या