आज मुंबईत पंतप्रधान मोदींची 'समुद्री व्हिजन' परिषद!

'मॅरिटाइम सीईओ फोरम'ला करणार संबोधित; १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार


मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. ते गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या 'इंडिया मॅरिटाइम वीक २०२५' मधील 'ग्लोबल मॅरिटाइम सीईओ फोरम'ला संबोधित करणार आहेत. 'मॅरिटाइम अमृत काल व्हिजन २०४७' शी सुसंगत असलेल्या सागरी बदलांच्या दिशेने पंतप्रधानांचे हे सहभाग मोठे पाऊल आहे.


ग्लोबल मॅरिटाइम सीईओ फोरम हा 'इंडिया मॅरिटाइम वीक २०२५' चा मुख्य कार्यक्रम आहे. यामध्ये जागतिक सागरी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मोठे गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत.


यावेळी सागरी क्षेत्रातील शाश्वत वाढ, पुरवठा साखळी, हरित शिपिंग आणि समावेशक ब्लू इकॉनॉमी यावर चर्चा होणार आहे. या परिषदेत १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे ६०० हून अधिक सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे.


या कार्यक्रमात 'मेरीटाईम शीईओ परिषद' आयोजित केली जाणार आहे, जी सागरी उद्योगातील महिला नेत्यांसाठी जगातील सर्वात मोठी परिषद आहे.

Comments
Add Comment

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ

तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला

आश्रय योजनेतील पहिल्या ५१२ सदनिकांचे डिसेंबर अखेरपर्यंत सफाई कामगारांना होणार वाटप

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)