समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर २५ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग ३५ ते ४५ किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी तो ५५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.


समुद्रामध्ये असलेल्या सर्व मासेमारी नौकांनी तात्काळ सुरक्षितपणे बंदरात परत यावे तसेच स्थानिक बंदर अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

CNG Price Hike : पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG महाग; आजपासून नवे दर लागू

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांदरम्यान आता सर्वसामान्यांना आणखी एक महागाईचा झटका बसला आहे.

Sanjay Ghadi : दुकानांची नावे इंग्रजीत सोडा चक्क उर्दूत; एक महिन्यांच्या दिलाय अल्टिमेट

अन्यथा माज उतरवण्याचा शिवसेनेने दिला इशारा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईमध्ये मराठी पाट्यांचा मुद्दा आता

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड परिसरात आता ग्रीन फेन्सिंग! दुर्गंधी रोखण्यासाठी ५००मीटरचा बफर झोन

महापालिका आयुक्तांनी केली विविध प्रकल्पांची पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडवरील

Ashwini Bhide : देवनारमधील वीज निर्मिती दिवाळीपूर्वीच! महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी)

Mhada : म्हाडा सोडतीसाठी २८ मेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई : म्हाडातर्फे २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व)

MNS Corporator : निधी नका देऊ, माझा प्रभाग दत्तक घ्या; मनसे नगरसेविकेने महापौरांकडे लेखी पत्राद्वारे केली विनंती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या स्तरावर महापौरांच्या माध्यमातून २५०