निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी


मुंबई (प्रतिनिधी) : एसटी महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीने नवी योजना आणली असून आता कंत्राटी पद्धतीने एसटीमध्येच नोकरी करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. ही रांधी सध्या मुंबई विभागासाठीच लागू असून सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्ती पंतलेल्या कर्मचाऱ्यांना काही ठरावीक पदांसाठी लागू लागणार आहे.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांना सेवा करार पद्धतीने विवक्षित कामकाजासाठी करार तत्त्वावर महामंडळ घेणार आहे. मुंबई प्रदेशांतर्गत येणाऱ्या मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागांसाठी वर्ग ३ पदातील कारागीर क. सहाय्यक कारागीर व चालक तसेच वर्ग ४ पदातील सहाय्यक व स्वच्छकपदाच्मा कामकाजासाठी करार तत्त्वावर घेण्याबाबत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत.


अटी व शर्ती: इच्छुक सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत कर्मचाऱ्याऱ्यांचे अर्ज करताना अर्ज करायच्या तारखेपर्यंत त्याचे वय ६५ वर्षे व सहा महिन्यापेक्षा अधिक नरख्ये तसेच इच्छुक सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत कर्मचारी हे ज्या विभागातून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त झालेले आहेत त्या विभागातय से अर्ज करु शकणार आहेत अशा अटी कर्मचा-यावर लादण्यात आल्या आहेत.


Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.