बिहारमधून निवडणूक लढवणार ७२ वर्षांचे आजोबा

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. यंदा बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद हे ७२ वर्षांचे आजोबा निवडणूक लढवत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांना जे जमले नाही ते काम करणार, मतदारसंघाचा विकास करणार असे आश्वासन देत राम स्वार्थ प्रसाद यांनी निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले आहे.


चेहऱ्यावर सुरकुत्या जरी आल्या असल्या तरी राम स्वार्थ प्रसाद यांचा आत्मविश्वास एखाद्या मोठ्या नेत्यासारखा आहे. निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.



कुठून लढणार आहेत निवडणूक ?


बिहारमध्ये बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद चेरिया बेरिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शेतकऱ्यांना उद्योजकाचा दर्जा देणार, मुलांना मोफत शिक्षण देणार, गावातील उद्योग अडचणीत आणणाऱ्या परकीय मालावर बंदी घालणार, अशी आश्वासने त्यांनी दिली आहेत. मतदारसंघात जास्तीत जास्त लघुउद्योग सुरू करणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या