बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग बिहार विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे बिहारची निवडणूक एक पेक्षा जास्त टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. पण अंतिम माहिती पत्रकार परिषदेतूनच मिळेल.


बिहारमध्ये २०२० मध्ये तीन टप्प्यात निवडणूक झाली होती. त्यावेळी कोरोना आजारामुळे तीन टप्प्यांचे नियोजन केल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यावेळी किमान दोन टप्प्यात बिहार विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.


बिहारमध्ये छट पर्वानंतर पहिल्या टप्प्याचे मतदान होईल अशी शक्यता आहे. निवडणूक आयोग १५ नोव्हेंबरपूर्वी मतमोजणी करून बिहारमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करत असल्याचे समजते.


बिहार विधानसभा निवडणूक निकाल


एनडीए अर्थात रालोआ - १२५ जागांवर विजय


महागठबंधन - ११० जागांवर विजय


इतर - आठ जागांवर विजय


निकालाअंती बिहारमध्ये एनडीएने सत्ता स्थापन केली आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले.


Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च