बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग बिहार विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे बिहारची निवडणूक एक पेक्षा जास्त टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. पण अंतिम माहिती पत्रकार परिषदेतूनच मिळेल.


बिहारमध्ये २०२० मध्ये तीन टप्प्यात निवडणूक झाली होती. त्यावेळी कोरोना आजारामुळे तीन टप्प्यांचे नियोजन केल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यावेळी किमान दोन टप्प्यात बिहार विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.


बिहारमध्ये छट पर्वानंतर पहिल्या टप्प्याचे मतदान होईल अशी शक्यता आहे. निवडणूक आयोग १५ नोव्हेंबरपूर्वी मतमोजणी करून बिहारमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करत असल्याचे समजते.


बिहार विधानसभा निवडणूक निकाल


एनडीए अर्थात रालोआ - १२५ जागांवर विजय


महागठबंधन - ११० जागांवर विजय


इतर - आठ जागांवर विजय


निकालाअंती बिहारमध्ये एनडीएने सत्ता स्थापन केली आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले.


Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या