बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग बिहार विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे बिहारची निवडणूक एक पेक्षा जास्त टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. पण अंतिम माहिती पत्रकार परिषदेतूनच मिळेल.


बिहारमध्ये २०२० मध्ये तीन टप्प्यात निवडणूक झाली होती. त्यावेळी कोरोना आजारामुळे तीन टप्प्यांचे नियोजन केल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यावेळी किमान दोन टप्प्यात बिहार विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.


बिहारमध्ये छट पर्वानंतर पहिल्या टप्प्याचे मतदान होईल अशी शक्यता आहे. निवडणूक आयोग १५ नोव्हेंबरपूर्वी मतमोजणी करून बिहारमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करत असल्याचे समजते.


बिहार विधानसभा निवडणूक निकाल


एनडीए अर्थात रालोआ - १२५ जागांवर विजय


महागठबंधन - ११० जागांवर विजय


इतर - आठ जागांवर विजय


निकालाअंती बिहारमध्ये एनडीएने सत्ता स्थापन केली आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले.


Comments
Add Comment

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत