बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग बिहार विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे बिहारची निवडणूक एक पेक्षा जास्त टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. पण अंतिम माहिती पत्रकार परिषदेतूनच मिळेल.


बिहारमध्ये २०२० मध्ये तीन टप्प्यात निवडणूक झाली होती. त्यावेळी कोरोना आजारामुळे तीन टप्प्यांचे नियोजन केल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यावेळी किमान दोन टप्प्यात बिहार विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.


बिहारमध्ये छट पर्वानंतर पहिल्या टप्प्याचे मतदान होईल अशी शक्यता आहे. निवडणूक आयोग १५ नोव्हेंबरपूर्वी मतमोजणी करून बिहारमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करत असल्याचे समजते.


बिहार विधानसभा निवडणूक निकाल


एनडीए अर्थात रालोआ - १२५ जागांवर विजय


महागठबंधन - ११० जागांवर विजय


इतर - आठ जागांवर विजय


निकालाअंती बिहारमध्ये एनडीएने सत्ता स्थापन केली आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले.


Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे