जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर उत्पादने सहन खरेदी करता येण्याजोगी झाली आहेत. भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेत नवरात्रीमध्ये गेल्या एका दशकापेक्षा सर्वाधिक विक्री झाली. या उपाययोजनांमुळे केवळ किंमती कमी झाल्या नाहीत तर ग्राहकांच्या आकांक्षाही उंचावल्या. ज्यामुळे कुटुंबे नवीन वाहने घेण्यासाठी, घरगुती उपकरणांची खरेदी करण्यासाठी आणि जीवनशैलीच्या वस्तूंवर अधिक मुक्तपणे खर्च करण्यास सक्षम झाली. यामुळेच, सणासुदीच्या आनंदाचे विक्रमी विक्रीमध्ये रूपांतर झाले.


मारुती सुझुकीने १५०,००० वाहनांची नोंद केली असून २००,००० नोंदीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. एक्स. यू. व्ही. ७०० आणि स्कॉर्पिओ एन. सारख्या लोकप्रिय एस. यू. व्ही. विकणाऱ्या महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या विक्रीत वर्षागणिक ६० टक्के वाढ झाली. दररोज प्रवास करणाऱ्या लोकांच्या उत्सुकतेमुळे या नवरात्रीत दुचाकीउत्पादक कंपनीहिरो मोटोकॉर्पच्या शोरूममधील गर्दी दुप्पट झाली आहे. टाटा मोटर्सने सणासुदीच्या काळात अल्ट्रोझ, पंच, नेक्सॉन आणि टियागो या मॉडेल्सच्या ५०,००० हून अधिक वाहनांची विक्री केली.


घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात, एलजी, हेअर आणि गोदरेज उपकरणांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत या नवरात्रीतमध्ये विक्रीत दोन अंकी वाढ नोंदवली आहे. जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण करून अत्यावश्यक आणि महत्त्वाकांक्षी अशा दोन्ही वस्तूंवरील कराचा बोजा कमी करून सरकारने आत्मविश्वासाने खर्च करण्याचे वातावरण निर्माण केले. परिणामी, ब्रँड आणि किरकोळ विक्रेत्यांनी २५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत विक्रीमध्ये अर्थव्यवस्थेला वाढ नोंदवली. यामुळे भारताच्या उपभोग-चालित मोठी चालना मिळाली. महत्त्वाचे म्हणजे, ओणम, दुर्गापूजा आणि दसऱ्यापर्यंत पसरलेल्या सणासुदीच्या हंगामाच्या पहिल्या सहामाहीत एकूण सणासुदीच्या विक्रीचा ४०-४५% वाटा आहे, ज्यामुळे हा काळ देशातील सर्वांत मोठा उपभोग सक्षम काळ बनला आहे.

Comments
Add Comment

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या