पंतप्रधान मोदींचा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र दौरा


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ आणि नऊ ऑक्टोबर असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याचे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे समजते. याच दौऱ्यात पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील. तसेच राज्यातील पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतील, असेही समजते.


मुंबईतला मेट्रो ३ हा प्रामुख्याने भूमिगत मेट्रो मार्ग आहे. आरे मेट्रो कारशेड ते कफ परेड या मार्गावर धावणारी मेट्रो ही मेट्रो ३ म्हणून ओळखली जाते. ही मेट्रो उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडते. या मेट्रोच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल. नवी मुंबई येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याचे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण होईल. यानंतर पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदी राज्यातील पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेणार असल्याचेही समजते.+


Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या