पंतप्रधान मोदींचा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र दौरा


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ आणि नऊ ऑक्टोबर असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याचे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे समजते. याच दौऱ्यात पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील. तसेच राज्यातील पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतील, असेही समजते.


मुंबईतला मेट्रो ३ हा प्रामुख्याने भूमिगत मेट्रो मार्ग आहे. आरे मेट्रो कारशेड ते कफ परेड या मार्गावर धावणारी मेट्रो ही मेट्रो ३ म्हणून ओळखली जाते. ही मेट्रो उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडते. या मेट्रोच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल. नवी मुंबई येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याचे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण होईल. यानंतर पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदी राज्यातील पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेणार असल्याचेही समजते.+


Comments
Add Comment

लडाखमधील हिंसाचार प्रकरणी सोनम वांगचुकला अटक

लेह : लडाख या केंद्रशासित प्रदेशाला भारतीय संविधानातील कलम सहा (आर्टिकल सिक्स) अंतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा

भारतात हृदयविकार आणि स्ट्रोकचे प्रमाण का वाढले? पहा काय म्हणाले जागतिक तज्ज्ञ

भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीज होण्‍याचा धोका 'एलीव्‍हेटेड लिपोप्रोटीन(ए)'कडे

बाथरूममध्ये सापडल्या ४० मुली! बेकायदेशीर मदरशाचे छांगूर बाबाशी कनेक्शन

लखनऊ : लखनऊजवळील बहराईच जिल्ह्यातील पयागपूर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक प्रशासनाने बुधवारी

कोणावर अवलंबून राहणे परवडणारे नाही

पंतप्रधान मोदी यांचे स्वाबलंबी बनण्याचे आवाहन; नोएडात आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन नोएडा :

टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगाला

टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): गेल्या काही दिवसांपासून मत्तचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे