स्कूल व्हॅन आणि स्कूल बसची धडक, अपघातात अनेक विद्यार्थी जखमी


नागपूर : मानकापूर चौकात कल्पना टॉकीज जवळ शुक्रवारी सकाळी अपघात झाला. स्कूल व्हॅन चालक स्कूल बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात स्कूल व्हॅनने स्कूल बसला धडक दिली. यामुळे अपघात झाला. अपघातात सात विद्यार्थी जखमी झाले. चालकासह दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे.


शुक्रवारी सकाळी भवन्स कोराडीच्या दिशेने स्कूल व्हॅन आणि स्कूल बस जात होत्या. यावेळी स्कूल व्हॅन चालक स्कूल बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात स्कूल व्हॅनने स्कूल बसला धडक दिली. यामुळे अपघात झाला. अपघातात सात विद्यार्थी जखमी झाले. चालकासह दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना उपचारांसाठी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे दाखल केले आहे. पोलीस अपघात प्रकरणी तपास करत आहेत.


परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे अनेकदा अपघात होतात. यामुळे या भागात वाहन चालकांसाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी नागरिक करत आहेत.


Comments
Add Comment

Ahmednagar Railway Station : सरकारचा मोठा निर्णय! अहिल्यानगर रेल्वे स्थानक’ नावाला मंजुरी, स्थानिकांच्या मागणीला अखेर यश

अहिल्यानगर : महाराष्ट्रात नामांतराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्याचे नाव बदलून

Beed Crime : फक्त एका चुकीनं घेतला जीव! नर्तकीच्या प्रेमात अडकलेल्या माजी उपसरपंचाने संपवलं जीवन, काय घडलं त्या दोन रात्री?

बीड : माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्येनंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून तरुणाची मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात

Job News : नोकरी शोधताय तर ही आहे तुमच्यासाठी बातमी

एसटीच्या रत्नागिरी विभागात ४३४ पदांची भरती रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी विभागामध्ये

आता ओबीसींचा महामोर्चा मुंबईकडे, दसऱ्यानंतर रंगणार निर्णायक लढा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाजाने आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं बेमुदत

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, अनेक घरांमध्ये घुसले गटाराचे पाणी

सोलापूर : लवकरच परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण राज्यातील काही भागांमध्ये