Railway Update: मुंबईतील मुसळधार पावसामुळे रद्द झाल्या या गाड्या, एक्सप्रेसने प्रवास करायच्या आधी हे वाचा

एक्सप्रेसने प्रवास करायचा आहे? तर आधी हे वाचा


मुंबई: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. धुंवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा ठप्प झाली आहे.


या मुसळधार पावसाचा फटका लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही बसला आहे. पावसामुळे लांब पल्ल्याच्या १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुण्याला जाणाऱ्या गाड्यांचा अधिक समावेश आहे. तसेच जालना आणि धुळ्याला जाणाऱ्या एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत.


तसेच अनेक गाड्या पुणे आणि पनवेलपर्यंतच चालवल्या जात आहेत. सोलापूर, नागरकोईल, मडगाव तसेच अमरावती नाशिक रोडला जाणाऱ्या गाड्या या पुणे तसेच पनवेल स्थानकापासून चालवल्या जाणार आहेत.



रद्द झालेल्या गाड्यांची यादी


११००७ डेक्कन एक्सप्रेस (मुंबई-पुणे)
११००८ डेक्कन एक्सप्रेस (पुणे-मुंबई)
२२१०५ इंद्रायणी एक्सप्रेस (मुंबई-पुणे)
२२१०६ इंद्रायणी एक्सप्रेस (पुणे-मुंबई)
२२१२२ झेलम एक्सप्रेस (पुणे- मुंबई)
२०७०५ जालना मुंबईन जनशताब्दी एक्सप्रेस
११०११ धुळे-मुंबई एक्सप्रेस
११०१२ मुंबई- धुळे एक्सप्रेस



पनवेल तसेच पुणे येथून सुरू होणाऱ्या गाड्या

१६३३९ सीएसमटी-नागरकोईल (पुणे)
१२११५ सीएसएमटी - हॉस्पेट(पुणे)
१२११५ सीएसएमटी - सोलापूर(पुणे)
२२११५ सीएसएमटी - मनमाड(इगतपुरी)
२०१११ सीएसएमटी - मडगाव(पनवेल)
१२११२ सीएसएमटी - अमरावती नाशिक रोड

Comments
Add Comment

नेव्ही नगरमध्ये सुरक्षारक्षकाच्या हातावर तुरी देत अज्ञात व्यक्ती रायफल व काडतुसे घेऊन फरार !

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नौदलाच्या प्रवेशबंदी असलेल्या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी एक मोठी घटना घडली.

घरबसल्या मिळणार रस्‍ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची सविस्तर माहिती

नागरिकांसाठी https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या विशेष लिंकवर रस्‍ते कामांची माहिती उपलब्‍ध मुंबई : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या

‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित

मुंबई : "शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा

व्हॉट्सअ‍ॅप वेब बिघडला! – स्क्रोल न झाल्याने वापरकर्ते हैराण

मुंबई : सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप वेब पेजच्या एका नवीन समस्येची तक्रार केली आहे , जिथे ते त्यांच्या

गणेशोत्सवानंतर पावसाची विश्रांती, पण या दिवसापासून जोर वाढणार

मुंबई : गणेशोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. पण ही विश्रांती काही दिवसांपुरतीच मर्यादीत आहे. पावसाचा जोर

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडळाची पहिली मोठी अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला थेट कोर्टात खेचणार, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लालबागचा राजा गणेशोत्सव संपल्यानंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आला.