पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या सुरक्षेची जबाबदारी काही तृतीयपंथीयांवर देण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात २५ तृतीयपंथीयांना नोकरीवर घेण्यात आले. पुढे टप्प्याटप्ययाने ही संख्या वाढत आहे. याशिवाय पालिकेच्या इतर विभागांकरीता लागणारे मनुष्यबळासाठी याच लोकांचा विचार होणार आहे.


तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदललेला नसला तरी काही प्रमाणात अपेक्षित बदल दिसून येतोय. या बदलामध्ये पुणे महागनरपालिकेचं अनोखं योगदान आहे. तृतीयपंथीयांना स्वतःच्या पायावर उभं करुन त्यांना सन्मानाचं जीवन पालिकेने देऊ केलं आहे. हा उपक्रम राज्य शासनाने, विविध संस्थांनी राबवणं गरजेचं आहे.



सेक्युरिटीचं काम करणारे काही तृतीयपंथीय सांगतात, आमच्या घरच्यांनी आमची हेटाळणी केली, समाजाने आम्हाला नाकारलं, आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता, खालच्या स्तरावर जाऊन लोक बोलायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आम्हीदेखील इतरांप्रमाणे काम करुन स्वतःचं पोट भरु शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला.

Comments
Add Comment

उदयनराजेंचा शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, राजांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

सातारा : राज्यातील महापूरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साताऱ्यातील

District Annual Plan funds : अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत! आता 'हा' निधी मदतीसाठी वापरणार; राज्य सरकारचे काय आहेत नवे आदेश?

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rains) अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे

Maharashtra Rain News : IMD चा थेट इशारा! या जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवस पाऊस; तुमचा भाग 'ऑरेंज' की 'यलो'?

मुंबई : महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यामुळे आणि हे क्षेत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

'आरएसएस' कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरून मोठा सस्पेन्स!

ते पत्र खोटं! सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार! राजेंद्र गवईंचा खुलासा अमरावती: देशाचे

पावसाचे कारण सांगून गैरहजर रहाणा-या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये