Operation Akhal: कुलगाम चकमकीत २ जवान शहीद तर १० जखमी, एक दहशतवादी ठार

९ दिवसांपासून दहशतवाद्यांशी भारतीय सैनिकांची भीषण चकमक


जम्मू-काश्मीर: कुलगाममधील अखल भागात दहशतवाद्यांशी सुरु असलेल्या चकमकीचा आज नववा दिवस आहे. रात्रभर परिसरात मोठ्या स्फोटांचे आणि गोळीबाराचे आवाज येत होते. या दरम्यान, काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन लष्करी जवान शहीद झाले, तर इतर दोन सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.


जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे भारतीय लष्कराची दहशतवाद्यांसोबत भीषण चकमक सुरु आहे, ज्यात आतापर्यंत, एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. तर एकूण दोन सैनिक शहीद झाले असल्याचे वृत्त आहे. तर दहा सैनिक जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, घनदाट जंगल आणि नैसर्गिक गुहासारख्या लपण्याच्या ठिकाणांचा फायदा घेत किमान तीन किंवा त्याहून अधिक दहशतवादी अजूनही या ठिकाणी लपून बसले आहेत. ही चकमक गेल्या अनेक दशकांमधील सर्वात जास्त काळ चालणारी दहशतवादविरोधी कारवाई ठरली आहे.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च