चाकरमान्यांना कोकण रेल्वेत मिळणार उकडीचे मोदक !

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांवर आला असून यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापणा होणार आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे आयोजन केले आहे.


अशातच आता रेल्वेने श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना उकडीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई-कोकण रेल्वेमार्गे प्रवास गोड करण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोदक वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वाटेतच प्रसाद मिळणार आहे. प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला वाव देण्यासाठी आणि प्रवाशांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.