चाकरमान्यांना कोकण रेल्वेत मिळणार उकडीचे मोदक !

  25

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांवर आला असून यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापणा होणार आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे आयोजन केले आहे.


अशातच आता रेल्वेने श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना उकडीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई-कोकण रेल्वेमार्गे प्रवास गोड करण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोदक वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वाटेतच प्रसाद मिळणार आहे. प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला वाव देण्यासाठी आणि प्रवाशांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

टेस्ला मुंबईत पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार!

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन

जुहू बीचवर २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, थरकाप उडवणारे १४ तास!

मुंबई : जुहूच्या सिल्वर बीचवर गोदरेज गेटजवळ समुद्रात वाहून गेलेल्या दोन तरुणांपैकी, विघ्नेश मुर्गेश देवेंद्रम