मंत्रालयात ऑफलाईन प्रवेश बंद, १ ऑगस्टपासून डिजिटल प्रवेश सुरू

  110


मुंबई : मंत्रालयात १ ऑगस्टपासून ऑफलाईन प्रवेश बंद होईल आणि डिजिटल प्रवेश व्यवस्था सुरू होणार आहे. या संदर्भातील सूचना मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली आहे. सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांनाही ही सूचना दिली आहे.


काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील प्रवेशासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘फेस रेकग्नायझेशन’ प्रणालीला सुरुवात केली होती. या प्रणालीची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर मंत्रालयात यापुढे अभ्यागतांना प्रवेशासाठी नवी प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार आता मंत्रालयातील प्रवेशासाठी डिजिप्रवेश ही नवी ऑनलाइन प्रक्रिया या वर्षाच्या सुरुवातीपासून लागू करण्यात आली आहे. आता डिजिप्रवेश ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातूनच अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार आहे.


डिजिप्रवेश ही आधार क्रमांकांशी जोडलेली ऑनलाईन प्रणाली आहे. यात कोणत्या विभागात जायचे आहे आणि कोणाला भेटायचे आहे याची माहिती नोंदवली जाते. चेहरा पडताळणी केली जाते. नंतर मंत्रालयात प्रवेशासाठी परवानगी दिली जाणार आहे.


Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही