IEX Share काल ३०% कोसळला आज सकाळी १२% उसळला 'या' कारणामुळे!

  84

प्रतिनिधी: काल २८ ते ३०% आईएक्स (IEX) शेअर कोसळला होता जो सकाळच्या सत्रात पुन्हा १२% वाढला. सकाळच्या सत्रात या शेअर्समध्ये झालेली वाढ ही तिमाही निकालातील आधारावर झाली. कंपनीचा काल पहिला तिमाही निकाल (Q1FY 26 Result) लागला. या निकालातील माहितीनुसार, कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) मध्ये २५% वाढ झाली. मागील तिमाहीतील ९६ कोटींच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात २५% वाढ झाल्याने निव्वळ नफा १२० कोटींवर पोहोचला आहे.


या कारणांमुळे काल झालेली घसरण गुंतवणूकदारांनी भरून काढली. सरकारच्या एका अध्यादेशाने तिमाही निकालांच्या तोंडावरच शेअर्समध्ये परिणाम झाला. सरकारने आईएक्स (India Energy Exchange IEX) या विजेच्या व्यापार होत असलेल्या एक्सचेंज मध्ये वीज किंमतीची बोली एकसमान असली पाहिजे असा अध्यादेश जारी करून याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यामुळे आता पॉवर कंपलिंगनुसार अनेक पॉवर एक्सचेंजमध्ये बोल्या लावून त्यांना एका ठराविक किंमतीसाठी एकत्रितपणे एक्सचेंजसाठी मंजूरी देणार असल्याचे केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने (CERC) नियामक मंडळाने स्पष्ट केले त्यानंतर बाजारात कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने गुंतवणूकदारांचे १४८० कोटींचे नुकसान झाले होते. सकाळच्या सत्रात मात्र तिमाही निकालानंतर वाढ झाली आहे.


आईएक्सला तिमाहीतील निकालाप्रमाणे, कंपनीने नफ्यासोबत महसूलातही वाढ नोंदवली आहे. कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १३% वाढ झाल्याने १२४ कोटींवरून महसूल १४० कोटींवर पोहोचला. तथापि, IEX साठी गळ्या गोष्टी काही आलबेल नाहीत. बाजार तज्ञांच्या मते, नवीनतम घडामोडी कंपनी आणि स्टॉकवर लक्षणीय परिणाम करू शकतात कारण त्याचा थेट परिणाम व्यवहार उत्पन्नावर होईल, जो सूचीबद्ध घटकाच्या (Listed Entity) एकूण उत्पन्नाच्या ७० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे, फर्मच्या स्टॉक किमतीत आणखी सुधारणा अपेक्षित आहेत. त्यामुळे अखेरच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये काय हालचाल होते ते पाहणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

'विक्रोळी उड्डाणपुला'ची दुरुस्ती होणार!

मुंबई: 'बृहन्मुंबई महानगरपालिके'च्या पूल विभागाच्या एका पथकाने नुकत्याच उद्घाटित झालेल्या विक्रोळी रेल्वे

भटक्या कुत्र्यांवरील 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राजकारण्यांकडून स्वागत!

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांबाबतच्या आपल्या पूर्वीच्या निर्देशात बदल केला

सायबर हल्लेखोरांच्या यादीत भारत जगात अव्वल

नवी दिल्ली: भारतासाठी एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. स्विस सायबर सुरक्षा फर्म 'अ‍ॅक्रोनिस'ने नुकत्याच

बिहार विधानसभा निवडणूक: मतदार यादीतील नावांसाठी आधार कार्ड आता वैध

नवी दिल्ली: बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरावृत्ती (Special

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय बदलला; नसबंदी करुन रेबीज नसल्यास सोडण्याचे आदेश!

नवी दिल्ली: भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ११ ऑगस्टच्या आधीच्या आदेशात बदल करत एक

मुंबईतील इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

मुबई: मुंबईत पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गिरगाव येथील प्रसिद्ध इस्कॉन मंदिराला धमकीचा