वसईच्या कळंब समुद्र किनारी आढळला संशयास्पद कंटेनर; पोलिसांकडून तपास सुरू

नालासोपारा: वसई पश्चिमेच्या कळंब समुद्र किनारी एक संशयास्पद कंटेनर वाहून आल्याचे आढळून आला आहे. मंगळवारी सकाळी समुद्र किनारी गेलेल्या नागरिकांना बेवारस स्थितीत समुद्राच्या लाटांत घंटागळ्या खात असलेला हा कंटनेर दिसून आल्याने हा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.


वसई पश्चिमेच्या कळंब समुद्रकिनाऱ्यावर, मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठा कंटनेर वाहून आल्याचे नागरिकांना दिसून आले. या घटनेमुळे खळबळ उडाली. नागरिकांनी याची माहिती तात्काळ नालासोपारा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.


या कंटनेर पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली आहे. हा कंटेंनर एखाद्या मालवाहतूक करणाऱ्या जहाजातून पडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

Comments
Add Comment

२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी राहणार सरकारी कार्यालये बंद?

मुंबई : काहीच दिवसांत २०२५ वर्ष निरोप घेईल आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२६

मुंबईतील १६ भूखंडांचा ई लिलाव होणार

शाळा, रुग्णालय आणि इतर सुविधांसाठी राखीव भूखंडांचा समावेश मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतीच मुंबईतील

अपात्र गिरणी कामगारांनाही म्हाडाची घरे मिळणार!

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत मुंबई : कागदपत्रांमधील त्रुटीमुळे म्हाडाचे घर

Mumbai Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! मेगाब्लॉकमुळे मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल; तुमच्या प्रवासाचे नियोजन बदला!

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

वायू प्रदूषण हे मुंबईतील सर्वांत गंभीर नागरी आव्हानांपैकी एक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'वायू प्रदूषण हे मुंबईसमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर नागरी आव्हानांपैकी एक आहे.

मालाड रामबागमधील अनेक वर्षांपासूनचा अंधार झाला दूर

रस्त्याच्या विकासासह पिण्याचे पाणी, तुंबणाऱ्या पाण्याचीही मिटली समस्या स्थानिक नगरसेविका योगिता कोळी यांच्या