मुंबईच्या तलावांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा


मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये एकूण ८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रमुख तलावांमधील एकत्रित पाणी क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. सध्या सर्व तलावांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ११,८७,८२९ दशलक्ष लिटर आहे. भांडुप कॉम्प्लेक्समधील हायड्रॉलिक इंजिनिअर विभागाच्या आकडेवारीनुसार, २० जुलै २०२४ रोजी सर्व तलावांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ४०.९६ टक्के होता तो यंदा २० जुलै २०२५ रोजी ८२ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.






  1. अप्पर वैतरणा तलावाची क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,७२,५१७ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  2. मोडकसागर तलावाची क्षमता १,२८,९२५ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,२८,२८३ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  3. तानसा तलावाची क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,३२,६४४ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  4. मध्य वैतरणा तलावाची क्षमता १,९३,५३० दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,८१,८०१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  5. भातसा तलावाची क्षमता ७,१७,०३७ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या ५,५३,६४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  6. विहार तलावाची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १४,५९१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  7. तुळशी तलावाची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या ४३४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.


Comments
Add Comment

Tree Pruning : वृक्ष छाटणीचे काम करताना वृक्षतज्ज्ञांची नियुक्ती करावी

चेंबूर घटनेनंतर चौकशी समितीने सूचवल्या शिफारशी Mumbai: मुंबईत झाडांची दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता चौकशी

Tree Protection Rules : यापुढे रस्ते कामांसह इतर प्रकल्पांच्या खोदकाता झाडांभोवती जेसीबी,पोकलेन वापरण्यास बंदी

 Mumbai: मुंबईतील कुठल्याही उपयुक्तता संस्थासाठी मग रस्ते असेल वा पर्जन्य जलवाहिनी, मलवाहिनींसह इतर कामांसाठी

BMC News : प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने स्वतंत्र एसओपी

मोर्शी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डम्पिंग ग्राऊंडवरील

Organ Donation Awareness : अवयवदानाचा संकल्प करत आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी साजरा केला वाढदिवस

अवयव दान चळवळीचे नेतृत्व करणार भांदिर्गे मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई: वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, केक आणि

Kolhapur Vaibhavwadi Railway Line :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन

मंत्री नितेश राणे; ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनासाठी प्रयत्न मुंबई (सुहास शेलार)

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा