आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

  65

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. आता निलेश साबळे आणि शरद उपाध्याय यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. आता प्रेक्षक देखील यावर संतप्त झाले आहेत. आता विषय संपवा. अश्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी द्यायला सुरुवात केली आहे.

राशीचक्रकार शरद उपाध्याय यांना 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर योग्य वागणूक मिळाली नसल्याची पोस्ट त्यांनी केली होती. शिवाय नीलेश साबळेने त्यांची विचारपूस देखील केली नाही असे देखील त्यात ते म्हणाले. या पोस्टमध्ये त्यांनी डोक्यात हवा गेली आहे, हकालपट्टी केली असे शब्द वापरले जे नीलेश साबळेला रुचले नाहीत. ते वाचून नीलेश साबळेने अतिशय आदरपूर्वक भाषेत प्रत्येक वाक्याला अनुसरून त्याची उत्तर दिली.त्यावर आता पुन्हा शरद उपाध्याय यांनी भाष्य केलं आहे.

सुप्रभात मित्रमैत्रिणींनो,मी आणि नीलेशभाऊ यांच्या एका सामान्य प्रकरणावरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्त झालात. ही फार अभिमानाची गोष्ट आहे.आपण मांडलेल्या प्रत्येक मताचा मी आदर करतो,कारण त्यातून खूप शिकायला मिळते.वेळ मिळेल तशा पोस्टस् मी लिहीनच.आपण असेच व्यक्त होत रहा. असं म्हणत शरद उपाध्याय यांनी विषय गुंडाळला.
परंतु प्रेक्षकांनी आपल्याकडून अशी अपेक्षा नव्हती अशा शब्दात शरद उपाध्याय यांच्यावर ताशेरे उडवायला सुरुवात केली आहे.
Comments
Add Comment

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन

‘१२वी फेल’ चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा सन्मान आणि उत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट

येसूबाईने गुपचप उरकला साखरपुडा !

मुंबई : स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली

'पालतू फालतू' गाण्यातून सुबोध-रिंकूच्या नात्याची मिश्कील झलक!

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित मुंबई : सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत