उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली नालेसफाईची पाहणी

  33

मुंबई :राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्य क्षेत्रातील चुनाभट्टी, कुर्ला पूर्व विभागातील नाले सफाईच्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला विधानसभेतील चुनाभट्टी येथे सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली.पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले सफाईचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी महापालिकेला दिले.



याप्रसंगी माजी खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, आमदार तुकाराम काते व बृहन्मुंबई महापालिकेचे उप आयुक्त अभिजीत बांगर आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले की पावसाळा सुरू होण्याच्या मार्गांवर असून नाले साफसफाई वेळेत आणि योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि उपनगरातील नाले सफाईच्या कामांकडे लक्ष दिले आहे.
Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये