जगबुडी नदीत कोसळली कार, पाच जणांचा मृत्यू

खेड : महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसीतील एका कारखान्याला आग लागली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील घटनेला २४ तास उलटले नाहीत तोच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोठी दुर्घटना घडली.


जगबुडी नदीच्या पुलावरुन एक कार कार शंभर फूट खाली कोसळली. कार थेट नदीत कोसळली. यामुळे कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. कारमधील सर्वजण मिरा रोड येथून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला. जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात