जगबुडी नदीत कोसळली कार, पाच जणांचा मृत्यू

खेड : महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसीतील एका कारखान्याला आग लागली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील घटनेला २४ तास उलटले नाहीत तोच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोठी दुर्घटना घडली.


जगबुडी नदीच्या पुलावरुन एक कार कार शंभर फूट खाली कोसळली. कार थेट नदीत कोसळली. यामुळे कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. कारमधील सर्वजण मिरा रोड येथून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला. जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!