जगबुडी नदीत कोसळली कार, पाच जणांचा मृत्यू

  107

खेड : महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसीतील एका कारखान्याला आग लागली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील घटनेला २४ तास उलटले नाहीत तोच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोठी दुर्घटना घडली.


जगबुडी नदीच्या पुलावरुन एक कार कार शंभर फूट खाली कोसळली. कार थेट नदीत कोसळली. यामुळे कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. कारमधील सर्वजण मिरा रोड येथून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला. जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

मुंबई-गोवा महामार्ग कामात दिरंगाई व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही

खासदार नारायण राणे यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ठेकेदार गांभीर्याने