Internet Speed कमी झाल्यास फोनमध्ये करा हे सेटिंग, होईल फास्ट

मुंबई: तुमच्या फोनमध्ये इंटरनेटचा स्पीड कमी झाला आहे. अशातच तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढेल.

फोन रिस्टार्ट करा


सगळ्यात आधी तुमचा फोन रिस्टार्ट करू शकता. यामुळे स्मार्टफोन आणि नेटवर्क दोन्ही रिफ्रेश होतात. हे ट्रिक सोपी आणि प्रभावी आहे.

याशिवाय तुम्ही फ्लाईट मोड सुरू करून बंद करू शकता. कमीत कमी १० सेकंदासाठी फोन फ्लाईट मोडवर ठेवा.

तुम्हाला तुमच्या अॅप्सचा कॅचे क्लिअर केला पाहिजे. अॅप्समध्ये स्टोर केलेल्या कॅचेमुळे अनेकदा इंटरनेट आणि फोन दोन्ही स्लो होतात.

जर तुमचा फोन खूप जुना असेल तर तुम्हाला अॅप्सचे लाईट व्हर्जन वापरावे लागेल. यामुळे कमी रॅम आणि स्टोरवाल्या फोन्सवर चांगला स्पीड मिळतो.

ऑटो अपग्रेड आणि बॅकग्राऊंड डेटासारख्या सेटिंग्स ऑफ करा. या सेटिंग्सला ऑफ करून तुम्ही इंटरनेट स्पीड सुधारू शकता.

फोनमध्ये इंटरनेट स्लो सुरू आहे तर तुम्हाला preffered Networkमध्ये बदल केला पाहिजे. तसेच तुम्ही जर सेटिंग्स autoवर ठेवा.

स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेटही इंटरनेट स्पीडसाठी गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचा फोन सतत अपडेट करत राहिला पाहिजे.
Comments
Add Comment

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर

दिवाळीसाठी गावाला जाताय, रेल्वे सोडतेय ३० विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त अतिरिक्त विशेष गाड्या धावणार मुंबई (प्रतिनिधी) : येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची