Internet Speed कमी झाल्यास फोनमध्ये करा हे सेटिंग, होईल फास्ट

मुंबई: तुमच्या फोनमध्ये इंटरनेटचा स्पीड कमी झाला आहे. अशातच तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढेल.

फोन रिस्टार्ट करा


सगळ्यात आधी तुमचा फोन रिस्टार्ट करू शकता. यामुळे स्मार्टफोन आणि नेटवर्क दोन्ही रिफ्रेश होतात. हे ट्रिक सोपी आणि प्रभावी आहे.

याशिवाय तुम्ही फ्लाईट मोड सुरू करून बंद करू शकता. कमीत कमी १० सेकंदासाठी फोन फ्लाईट मोडवर ठेवा.

तुम्हाला तुमच्या अॅप्सचा कॅचे क्लिअर केला पाहिजे. अॅप्समध्ये स्टोर केलेल्या कॅचेमुळे अनेकदा इंटरनेट आणि फोन दोन्ही स्लो होतात.

जर तुमचा फोन खूप जुना असेल तर तुम्हाला अॅप्सचे लाईट व्हर्जन वापरावे लागेल. यामुळे कमी रॅम आणि स्टोरवाल्या फोन्सवर चांगला स्पीड मिळतो.

ऑटो अपग्रेड आणि बॅकग्राऊंड डेटासारख्या सेटिंग्स ऑफ करा. या सेटिंग्सला ऑफ करून तुम्ही इंटरनेट स्पीड सुधारू शकता.

फोनमध्ये इंटरनेट स्लो सुरू आहे तर तुम्हाला preffered Networkमध्ये बदल केला पाहिजे. तसेच तुम्ही जर सेटिंग्स autoवर ठेवा.

स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेटही इंटरनेट स्पीडसाठी गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचा फोन सतत अपडेट करत राहिला पाहिजे.
Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक