Internet Speed कमी झाल्यास फोनमध्ये करा हे सेटिंग, होईल फास्ट

मुंबई: तुमच्या फोनमध्ये इंटरनेटचा स्पीड कमी झाला आहे. अशातच तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढेल.

फोन रिस्टार्ट करा


सगळ्यात आधी तुमचा फोन रिस्टार्ट करू शकता. यामुळे स्मार्टफोन आणि नेटवर्क दोन्ही रिफ्रेश होतात. हे ट्रिक सोपी आणि प्रभावी आहे.

याशिवाय तुम्ही फ्लाईट मोड सुरू करून बंद करू शकता. कमीत कमी १० सेकंदासाठी फोन फ्लाईट मोडवर ठेवा.

तुम्हाला तुमच्या अॅप्सचा कॅचे क्लिअर केला पाहिजे. अॅप्समध्ये स्टोर केलेल्या कॅचेमुळे अनेकदा इंटरनेट आणि फोन दोन्ही स्लो होतात.

जर तुमचा फोन खूप जुना असेल तर तुम्हाला अॅप्सचे लाईट व्हर्जन वापरावे लागेल. यामुळे कमी रॅम आणि स्टोरवाल्या फोन्सवर चांगला स्पीड मिळतो.

ऑटो अपग्रेड आणि बॅकग्राऊंड डेटासारख्या सेटिंग्स ऑफ करा. या सेटिंग्सला ऑफ करून तुम्ही इंटरनेट स्पीड सुधारू शकता.

फोनमध्ये इंटरनेट स्लो सुरू आहे तर तुम्हाला preffered Networkमध्ये बदल केला पाहिजे. तसेच तुम्ही जर सेटिंग्स autoवर ठेवा.

स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेटही इंटरनेट स्पीडसाठी गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचा फोन सतत अपडेट करत राहिला पाहिजे.
Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,