Internet Speed कमी झाल्यास फोनमध्ये करा हे सेटिंग, होईल फास्ट

मुंबई: तुमच्या फोनमध्ये इंटरनेटचा स्पीड कमी झाला आहे. अशातच तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढेल.

फोन रिस्टार्ट करा


सगळ्यात आधी तुमचा फोन रिस्टार्ट करू शकता. यामुळे स्मार्टफोन आणि नेटवर्क दोन्ही रिफ्रेश होतात. हे ट्रिक सोपी आणि प्रभावी आहे.

याशिवाय तुम्ही फ्लाईट मोड सुरू करून बंद करू शकता. कमीत कमी १० सेकंदासाठी फोन फ्लाईट मोडवर ठेवा.

तुम्हाला तुमच्या अॅप्सचा कॅचे क्लिअर केला पाहिजे. अॅप्समध्ये स्टोर केलेल्या कॅचेमुळे अनेकदा इंटरनेट आणि फोन दोन्ही स्लो होतात.

जर तुमचा फोन खूप जुना असेल तर तुम्हाला अॅप्सचे लाईट व्हर्जन वापरावे लागेल. यामुळे कमी रॅम आणि स्टोरवाल्या फोन्सवर चांगला स्पीड मिळतो.

ऑटो अपग्रेड आणि बॅकग्राऊंड डेटासारख्या सेटिंग्स ऑफ करा. या सेटिंग्सला ऑफ करून तुम्ही इंटरनेट स्पीड सुधारू शकता.

फोनमध्ये इंटरनेट स्लो सुरू आहे तर तुम्हाला preffered Networkमध्ये बदल केला पाहिजे. तसेच तुम्ही जर सेटिंग्स autoवर ठेवा.

स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेटही इंटरनेट स्पीडसाठी गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचा फोन सतत अपडेट करत राहिला पाहिजे.
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण