Pahalgam Attack Impact: पहलगाम हल्ल्याचा असाही फटका! माता वैष्णवदेवीच्या भाविकांची संख्या घटली

  28

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे.


जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे, जम्मू काश्मीरच्या पर्यटन व्यवसायावर त्याचा मोठा फटका बसला आहे. या हल्ल्यामुळे पर्यटक भयभीत झाले असून, आपले आगाऊ तिकीट रद्द करत आहे. दरम्यान माता वैष्णवदेवीच्या भाविकांची (Vaishno Devi Devotees) संख्याही घटली आहे.

हॉटेल व्यवसायिकांना फटका


पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर वैष्णवदेवीला जाणाऱ्या भाविकांनी आगाऊ बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे हॉटेल्स आणि इतर सेवांच्या बुकिंगमध्ये घट झाली आहे.

वैष्णवदेवीमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं आवाहन हॉटेल चालकांकडून करण्यात येतंय, तसेच तीर्थक्षेत्र सुरक्षित घोषित करण्यासाठी श्राइन बोर्ड सक्रिय आहे. मात्र तरीही पर्यटक बुकिंग रद्द करत आहेत. त्यामुळे कटरा येथील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. हे असेच चालू राहिले तर, हॉटेल व्यावसायिकांप्रमाणे घोडेस्वार, पोर्टर आणि सर्व प्रकारच्या व्यवसायांना देखील येत्या काळात फटका बसण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व