Jioचा १९९ रूपयांचा रिचार्ज, मिळणार दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

मुंबई: जिओच्या अनेक रिचार्ज प्लानबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल मात्र तुम्हाला १९९ रूपयांच्या जिओच्या प्लानबद्दल माहिती आहे का? जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला रिचार्जचे अनेक पर्याय मिळतात. यात विविध किंमतीचे विविध फीचर्ससह अनेक प्लान्स असतात. येथे आम्ही तुम्हाला स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या दरम्यान ते कॉलिंग आणि डेटाचा फायदा उचलू शकतात. जिओच्या १९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस वापरण्यास मिळतात. याच्या मदतीने तुम्ही कम्युनिकेशन्स करू शकतात. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्स कॉम्प्लिमेंट्री म्हणून मिळतील. यात जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊडचा वापर करण्यास मिळेल.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले