नागपूर : सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत. नागपूरचे भूषण गवई ...
मदरशाला अनधिकृत असल्यामुळे काही वर्षांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. पण नंतर कोणतीही कारवाई झाली नव्हती. अखेर आता वक्फ कायदा झाल्यानंतर हा अनधिकृत मदरसा पाडण्यात आला.
कल्याण : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका भागात २३ डिसेंबर २०२४ रोजी खाऊ आणायला गेलेल्या १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली होती. ...
आधी ग्रामपंचायत होती त्यावेळी सरकारी जमिनीवर अनधिकृतरित्या बांधलेल्या मदरशाला परवानगी मिळाली नव्हती. नंतर महापालिका झाली त्यावेळीही मदरशाला परवानगी मिळाली नव्हती. यामुळेच अनधिकृत मदरशाला नोटीस बजावली होती. अखेर आता हा अनधिकृत मदरसा पाडण्यात आला.