UPI Down : यूपीआय ठप्प; गूगल पे, फोन पे आणि पेटीएम बंद

मुंबई : युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय ठप्प झाले आहे. यामुळे थेट बँक खात्यामार्फत होणारे आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. गूगल पे, फोन पे आणि पेटीएम यांच्यासह अनेक अॅपचा यूपीआय प्लॅटफॉर्म बंद पडला आहे. यामुळे मोबाईलद्वारे झटपट आर्थिक व्यवहार करण्याची सवय झालेल्यांची पंचाईत झाली आहे. दुपारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरुन एक्स पोस्ट करुन यूपीआय ठप्प असल्याचे जाहीर केले.





यूपीआय ठप्प झाल्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांचे हाल होत आहेत. सर्व ऑनलाईन आर्थिक व्यवहार बंद आहेत. दुपारपासून देशभरातून मोठ्या संख्येने तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार खोळंबल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तंत्रज्ञ परिस्थिती सुरळीत करण्यात गुंतले आहेत. याआधी काही दिवसांपूर्वी थोड्या वेळासाठी यूपीआय ठप्प झाले होते. अवघ्या काही दिवसांत दोन वेळा यूपीआय ठप्प झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
Comments
Add Comment

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर