एअरटेल, जिओ ,वीआय सिमधारकांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : मोबाईल ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सिमधारकांसाठी कोट्यवधी युजर्स असलेल्या तिन्ही कंपन्या आपल्या युजर्ससाठी नवनवीन ऑफर्स, प्लान्स लॉन्च केले आहेत .



एअरटेलचा ४०९ रुपयांचा प्रीपेड प्लान


एअरटेलच्या या प्लानची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५ GB डेटा आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, एक्सट्रीम प्ले प्रीमियम सब्सक्रिप्शन आणि फ्री हॅलोट्यून्ससारखे बेनेफिट्स मिळतील.



एअरटेलचा ४२९ रुपयांचा प्लान


एअरटेलच्या या प्लानची व्हॅलिडिटी एका महिन्याची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५ GB डेटा आण दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5Gडेटा, स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, एक्सट्रीम अँपचा अँक्सेस, अपोलो 24/7 सर्कल आणि फ्री हॅलोट्यून्स यासारखे बेनेफिट्स मिळतील .



जिओचा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान


हा प्लान २८ दिवसांची व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५ GB डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊडसारखे बेनेफिट्स मिळतात.



वोडाफोन आयडियाचा ४०९ रुपयांचा प्लान


या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५GB डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा (केवळ मुंबईसाठी), हाफ डे अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईटसारखे बेनेफिट्स मिळतील.



वोडाफोन आयडियाचा ४६९ रुपयांचा प्लान


या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५GB डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा (केवळ मुंबईसाठी), हाफ डे अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईटसारखे बेनेफिट्स मिळतील. तसेच ३ महिन्यांसाठी JioHotstar (Mobile) सब्कक्रिप्शन मिळतील.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही