एअरटेल, जिओ ,वीआय सिमधारकांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : मोबाईल ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सिमधारकांसाठी कोट्यवधी युजर्स असलेल्या तिन्ही कंपन्या आपल्या युजर्ससाठी नवनवीन ऑफर्स, प्लान्स लॉन्च केले आहेत .



एअरटेलचा ४०९ रुपयांचा प्रीपेड प्लान


एअरटेलच्या या प्लानची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५ GB डेटा आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, एक्सट्रीम प्ले प्रीमियम सब्सक्रिप्शन आणि फ्री हॅलोट्यून्ससारखे बेनेफिट्स मिळतील.



एअरटेलचा ४२९ रुपयांचा प्लान


एअरटेलच्या या प्लानची व्हॅलिडिटी एका महिन्याची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५ GB डेटा आण दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5Gडेटा, स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, एक्सट्रीम अँपचा अँक्सेस, अपोलो 24/7 सर्कल आणि फ्री हॅलोट्यून्स यासारखे बेनेफिट्स मिळतील .



जिओचा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान


हा प्लान २८ दिवसांची व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५ GB डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊडसारखे बेनेफिट्स मिळतात.



वोडाफोन आयडियाचा ४०९ रुपयांचा प्लान


या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५GB डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा (केवळ मुंबईसाठी), हाफ डे अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईटसारखे बेनेफिट्स मिळतील.



वोडाफोन आयडियाचा ४६९ रुपयांचा प्लान


या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २.५GB डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा (केवळ मुंबईसाठी), हाफ डे अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईटसारखे बेनेफिट्स मिळतील. तसेच ३ महिन्यांसाठी JioHotstar (Mobile) सब्कक्रिप्शन मिळतील.

Comments
Add Comment

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला