Pune Nagpur Train : नागपूर आणि दिल्लीसाठी पुण्याहून विशेष रेल्वे धावणार

पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्याहून नागपूर व दिल्लीसाठी (हजरत निझामुद्दीन) विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूर व दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.



पुणे - नागपूर - पुणे वातानुकूलित रेल्वे


१२ एप्रिल ते २४ मे दरम्यान


गाडी क्रमांक (०१४३९) पुण्याहून दर शनिवारी रात्री ७.५५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी नागपूरला दुपारी २.४५ मिनिटांनी पोहोचेल.-


१३ एप्रिल ते २५ मे दरम्यान


गाडी क्रमांक (०१४४०) दर रविवारी नागपूर येथून दुपारी ४. १५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी २.२० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.



पुणे - हजरत निजामुद्दीन - पुणे वातानुकूलित रेल्वे


१५ एप्रिल ते २७ मे दरम्यान

गाडी क्रमांक (०१४४१) दर मंगळवारी पुण्याहून ५.३० सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१० मिनिटांनी हजरत निझामुद्दीन येथे पोहोचेल.


१६ एप्रिल ते २८ मे दरम्यान


गाडी क्रमांक (०१४४२) दर बुधवारी हजरत निझामुद्दीन येथून रात्री १०.२० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. ही गाडी रतलाममार्गे धावणार आहे.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे