Waqf Bill in Rajya Sabha : वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर, आज राज्यसभेत परीक्षा

नवी दिल्ली : संयुक्त संसदीय समितीने केलेल्या सूचना आणि सुचवलेल्या शिफारशी यांच्याआधारे केंद्र सरकारने वक्फ विधेयकाचा सुधारित मसुदा लोकसभेत बुधवार २ एप्रिल रोजी सादर केला. या मसुद्याला लोकसभेची मंजुरी मिळाली. आता विधेयक राज्यसभेत सादर होणार आहे. राज्यसभेत विधेयकावर आज म्हणजेच गुरुवार ३ एप्रिल २०२५ रोजी चर्चा होणार आहे. चर्चेअंती मतदान होईल. विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तर राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.



लोकसभेत वक्फ विधेयक १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी मध्यरात्री मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने २८८ आणि विरोधात २३२ मते पडली. आता विधेयकावर गुरुवारी राज्यसभेत चर्चा होईल. चर्चेअंती मतदान होईल. विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तर राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.



राज्यसभेत सत्ताधारी रालोआची स्थिती मजबूत आहे. भाजपासह रालोआतील प्रमुख पक्षांनी व्हिप बजावला आहे. यामुळे राज्यसभेत विधेयक मंजूर होणार हे निश्चित आहे.

राज्यसभेतील एकूण खासदार - २३६
रालोआचे एकूण खासदार - ११५
भाजपाचे खासदार - ९८
नामनिर्देशित खासदार - ६
नामनिर्देशित खासदार सरकारच्या बाजूने राहण्याची शक्यता गृहित धरल्यास रालोआचे एकूण खासदार - १२१
Comments
Add Comment

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.