Nikki Tamboli : निक्की तांबोळी झळकणार 'या' मराठी मालिकेत

मुंबई : स्टार प्रवाह दिवसेंदिवस प्रेक्षकांचं मनोरंजन वाढवण्यासाठी मालिकेच्या स्वरूपात वेगवेगळे प्रयोग करत आहे. अनेक जुन्या मालिकांना निरोप देऊन नवीन कंटेन्टसह प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी या वाहिनीवर 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. आता एका नव्याकोऱ्या रिॲलिटी शोचा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस ५ ची आणि सध्या मास्टर शेफ या रिऍलिटी शो मधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री निक्की तांबोळी झळकणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेचे दोन प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित झाले असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या दोन्ही प्रोमोमधून गिरीजा प्रभू, वैभव मांगले, अमीत खेडेकर, अमृता माळवदकर,साक्षी गांधी, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, नंदिनी वैद्य, मंदार जाधव मुख्य भूमिका तर खलनायिकेच्या भूमिकेत सुकन्या मोने दिसणार आहेत. याचबरोबर या मालिकेत बिग बॉस फेम निक्की तांबोळी देखील दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घोषणेमुळे निक्कीच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई पालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप १४०, शिवसेना ८७ जागा लढणार?

मुंबई : बहुचर्चित मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार