Nikki Tamboli : निक्की तांबोळी झळकणार 'या' मराठी मालिकेत

मुंबई : स्टार प्रवाह दिवसेंदिवस प्रेक्षकांचं मनोरंजन वाढवण्यासाठी मालिकेच्या स्वरूपात वेगवेगळे प्रयोग करत आहे. अनेक जुन्या मालिकांना निरोप देऊन नवीन कंटेन्टसह प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी या वाहिनीवर 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. आता एका नव्याकोऱ्या रिॲलिटी शोचा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस ५ ची आणि सध्या मास्टर शेफ या रिऍलिटी शो मधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री निक्की तांबोळी झळकणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेचे दोन प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित झाले असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या दोन्ही प्रोमोमधून गिरीजा प्रभू, वैभव मांगले, अमीत खेडेकर, अमृता माळवदकर,साक्षी गांधी, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, नंदिनी वैद्य, मंदार जाधव मुख्य भूमिका तर खलनायिकेच्या भूमिकेत सुकन्या मोने दिसणार आहेत. याचबरोबर या मालिकेत बिग बॉस फेम निक्की तांबोळी देखील दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घोषणेमुळे निक्कीच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल