Onion : उन्हाळी कांद्याची आवक वाढली!

  98

पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात कांद्याला प्रती १० किलोला २७० ते ३०० बाजारभाव मिळत होता. त्यामुळे उन्हाळी कांदा काढल्यामुळे शेतकरी लगेच विक्रीसाठी आणू लागल्याने सर्वत्रच आवक वाढल्याने बाजार भाव कोसळले असून प्रती १० किलोला १७० ते १८० बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.


लोणी येथील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात एकूण २६०७ कांदा पिशवीचे आवक झाली एक नंबर गोळा कांदा प्रती दहा किलो कांदा १७० ते १८० रुपये या भावाने विकला गेला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.



लोणी बाजार आवारात कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. शेतकरी शेतात काढलेला कांदा लगेच विक्रीसाठी आणत आहेत. कांद्याचे प्रति दहा किलोचे दर एक नंबर गोळा कांदा १७० ते १८० रुपये , दोन नंबर कांदे १३० ते १६० रुपये, गुलटी कांदा ६० ते १२० रुपये, बदला कांद्यास ३० ते ५० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत