BSNLने केलीये धमाल, आजच घ्या हा प्लान पुढच्या होळीपर्यंत रिचार्जचे नो टेन्शन

मुंबई: जर तुम्ही वारंवार रिचार्जमुळे त्रस्त असाल तर आम्ही तुमच्यासाठी शानदार प्लानची माहिती घेऊन आलो आहोत. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने एक दीर्घकाळाच्या व्हॅलिडिटीचा प्लान आणला आहे. जर तुम्ही हा रिचार्ज केलात तर पुढील वर्षी होळीनंतरही तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. या रिचार्ज प्लानमध्ये कॉलिंगसह अनेक फायदेही मिळत आहे.



BSNLच्या या रिचार्जमुळे नो टेन्शन


BSNL २३९९ रूपयांच्या या प्लानमध्ये आपल्या ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार आहे. यात वर्षभरापेक्षा अधिक व्हॅलिडिटी तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर केला जात आहे. हा प्लान आज रिचार्ज केलात तर तुम्हाला पुढील वर्षी मे पर्यंत डेटा, एसएमएस, कॉलिंग आणि व्हॅलिडिटीची चिंता करण्याची गरज नाही. या एकाच प्लानमध्ये कंपनी तुम्हाला छप्परफाड फायदे देत आहे.



BSNLचा २३९९ रूपयांचा प्लान


या प्लानमध्ये ४२५ दिवसांची म्हणजेच १४ महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते. या १४ महिन्यांदरम्यान कंपनी देशभरात कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देत आहे. यासोबतच १४ महिन्यांपर्यंत युजर्स ला दररोज १०० एसएमएस वापरण्याची सुविधा मिळेल. डेटाचेही टेन्शन घेण्याचे गरज नाही. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर कमी स्पीडवरही नेटचा वापर करता येतो.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल