प्रहार    

BSNLने केलीये धमाल, आजच घ्या हा प्लान पुढच्या होळीपर्यंत रिचार्जचे नो टेन्शन

  68

BSNLने केलीये धमाल, आजच घ्या हा प्लान पुढच्या होळीपर्यंत रिचार्जचे नो टेन्शन

मुंबई: जर तुम्ही वारंवार रिचार्जमुळे त्रस्त असाल तर आम्ही तुमच्यासाठी शानदार प्लानची माहिती घेऊन आलो आहोत. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने एक दीर्घकाळाच्या व्हॅलिडिटीचा प्लान आणला आहे. जर तुम्ही हा रिचार्ज केलात तर पुढील वर्षी होळीनंतरही तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. या रिचार्ज प्लानमध्ये कॉलिंगसह अनेक फायदेही मिळत आहे.

BSNLच्या या रिचार्जमुळे नो टेन्शन

BSNL २३९९ रूपयांच्या या प्लानमध्ये आपल्या ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार आहे. यात वर्षभरापेक्षा अधिक व्हॅलिडिटी तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर केला जात आहे. हा प्लान आज रिचार्ज केलात तर तुम्हाला पुढील वर्षी मे पर्यंत डेटा, एसएमएस, कॉलिंग आणि व्हॅलिडिटीची चिंता करण्याची गरज नाही. या एकाच प्लानमध्ये कंपनी तुम्हाला छप्परफाड फायदे देत आहे.

BSNLचा २३९९ रूपयांचा प्लान

या प्लानमध्ये ४२५ दिवसांची म्हणजेच १४ महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते. या १४ महिन्यांदरम्यान कंपनी देशभरात कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देत आहे. यासोबतच १४ महिन्यांपर्यंत युजर्स ला दररोज १०० एसएमएस वापरण्याची सुविधा मिळेल. डेटाचेही टेन्शन घेण्याचे गरज नाही. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर कमी स्पीडवरही नेटचा वापर करता येतो.

Comments
Add Comment

Independence Day 2025: मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही