Airtelचा ३ महिन्यांचा स्वस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉल

मुंबई: जिओप्रमाणेच एअरटेलच्या सर्व पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. यात विविध किंमतीप्रमाणेच विविध रिचार्ज प्लान आहेत. यात विविध फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान सांगत आहोत. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही मिळेल.


एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला डेटा मिळणार नाही. हा त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे कॉलिंगच्या प्लानच्या शोधात आहेत. एअरटेलचा दावा आहे हा भारताचा पहिला स्पॅमशी लढणारा नेटवर्क आहे. यामुळे युजर्सला सायबर हल्ल्यापासून संरक्षण होण्यास मदत होईल.


या प्रीपेड रिचार्जमध्ये युजर्स मोफतमध्ये हॅलो ट्यून्स लावू शकतात. हे डिटेल्स एअरटेलच्या अधिकृत वेबसाईटवरून घेण्यात आले आहेत. यात हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळेल.


एअरटेलच्या या प्लानची किंमत ४६९ रूपये आहे. यात युजर्सला डेटा, कॉलिंग आणि अनेक फायदे मिळतील. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला दररोज ९०० एसएमएस वापरण्यास मिळतील. यात तुम्ही कम्युनिकेशनचा वापर करू शकता.

Comments
Add Comment

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री