WhatsAppची मोठी कारवाई, ३० दिवसांत ८४ लाख भारतीय अकाऊंट बंद

मुंबई: WhatsApp जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मने केवळ ३० दिवसांत ८४ लाख अकाऊंट्स बंद केले आहेत.


हे पाऊस WhatsAppची पॅरेंट कंपनी मेटाने उचलले आहे. या अकाऊंट्सला स्कॅम, मिस इन्फॉर्मेशन आणि गैरकायदेशीर अॅक्टिव्हिटीसाठी बंद केले आहे. खरंतर, भारतीय आयटी नियमांच्या पालनासाटी कंपन्या दर महिन्याला अशी कारवाई करतात. WhatsApp भारतात एक महत्त्वाचा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.


या प्लॅटफॉर्मचा लोक चुकीचा वापरही करतात. असे अकाऊंट्स जे स्कॅम, चुकीची माहिती अथवा गैरकायदेशीर पद्धतीने काम करतात त्यांना कंपनी ब्लॉक करते.


मेटाच्या नुकत्याच रिपोर्टनुसार कंपनीने १ ऑगस्टपासून ते ३१ ऑगस्टदरम्यान WhatsAppने ८४.५ लाख अकाऊंट्स बंद केले आहेत. हे सर्व अकाऊंट्स भारतीय आहेत. नियांचे उल्लंघन केल्या १६.६ लाख अकाऊंट्स बंद करण्यात आले आहेत. कंपनीने १६ लाख अकाऊंट्स आपल्या कारवाईतंर्गत बंद केलेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक