ShivJayanti 2025 : शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण; शिवनेरी गडावर विद्युत रोषणाई

  131

पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिवजयंती उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली.


यंदाच्या वर्षी शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवासाठी येणाऱ्यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी आकर्षक कमानी उभारण्यात आल्या आहेत. शिवनेरी किल्ला पूर्ण विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे. पर्यटन विभाग जिल्हा प्रशासनाकडून तीन दिवसांच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.



शहरात सर्वत्र आकर्षक मंडप उभारण्यात आले असून त्यावर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पूर्ववेस ते शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत केलेली विद्युत रोषणाई शिवभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत