मुंबई : प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्यादरम्यान, श्री जय जलाराम राम रोटी भंडार ट्रस्ट आणि नरसिंह स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्या रतौडी यांच्या नेतृत्वाखाली पाच बसेसमधून शेकडो लोक सोमवारी प्रयागराजला रवाना झाले,जिथे गंगा आणि यमुनेच्या संगमावर पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक केला जाईल.
सूर्या रतौडी यांनी कांदिवली पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक संस्थेतर्फे भाविकांसह करण्याचा निर्णय घेतला.
बस सोडण्यापूर्वी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले की,भाजपशी संबंधित धर्मानंद रतौडी यांचे पुत्र सूर्य रतौडी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवीन पद्धतीने कार्यक्रम आयोजित करतात. या वर्षी प्रयागराजमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिषेक केले जाणार आहे,ज्यामध्ये गुजराती,उत्तर भारतीय आणि मराठी भाषिक लोकांना सोबत घेतले जात आहे. शिवाजी महाराजांच्या तिथल्या स्नानाचे सार असे आहे की संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने स्नान केल्याचे समाधान मिळेल.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…