Shivjayanti 2025 : प्रयागराजमध्ये होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक

मुंबई : प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्यादरम्यान, श्री जय जलाराम राम रोटी भंडार ट्रस्ट आणि नरसिंह स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्या रतौडी यांच्या नेतृत्वाखाली पाच बसेसमधून शेकडो लोक सोमवारी प्रयागराजला रवाना झाले,जिथे गंगा आणि यमुनेच्या संगमावर पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक केला जाईल.
सूर्या रतौडी यांनी कांदिवली पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक संस्थेतर्फे भाविकांसह करण्याचा निर्णय घेतला.



बस सोडण्यापूर्वी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले की,भाजपशी संबंधित धर्मानंद रतौडी यांचे पुत्र सूर्य रतौडी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवीन पद्धतीने कार्यक्रम आयोजित करतात. या वर्षी प्रयागराजमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिषेक केले जाणार आहे,ज्यामध्ये गुजराती,उत्तर भारतीय आणि मराठी भाषिक लोकांना सोबत घेतले जात आहे. शिवाजी महाराजांच्या तिथल्या स्नानाचे सार असे आहे की संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने स्नान केल्याचे समाधान मिळेल.

Comments
Add Comment

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री