जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही?

मुंबई: पाकिस्तानच्या यजमानपदाखाली या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात होत आहे. स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. ही स्पर्धा ९ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.


सर्व ८ देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. मात्र संघात बदल करण्याची शेवटची संधी अद्याप बाकी आहे. याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी आहे.


भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्थान मिळाले आहे. मात्र सध्या तो दुखापतीने त्रस्त आहे. त्याच्या पाठीचे स्कॅनही करण्यात आले आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलेंन्समध्ये बुमराह रिहॅबसाठी आहे. येथे मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. टीम मॅनेजमेंटचीही त्याच्यावर नजर आहे.



यात असा दावा करण्यात आला आहे की बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही याचा निर्णय मंगळवारी ११ फेब्रुवारीला घेतला जाईल. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीदरम्यान बाहेर झाला होता. त्याला दुसऱ्या डावात खेळता आले नव्हते. यानंतर तो संघाबाहेर आहे.

Comments
Add Comment

The 2026 FIFA World Cup final match : स्लाव्हको विन्सिच यांच्याकडे सोपवली महाअंतिम सामन्याची धुरा

न्यूयॉर्क: फिफा विश्वचषक २०२६ च्या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा करण्यात आली असून,

FIFA WORLDCUP 2026 : कॅनडातील वणव्यांचा धूर आणि स्पेनच्या सराव सत्रावर परिणाम

कॅनडातील वणव्यांमुळे निर्माण झालेला विषारी धूर सध्या उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांत पसरला आहे. या गंभीर हवामान

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.