पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशाची अंमलबजावणी, जेट्टीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा

  123

रत्नागिरी : रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी महत्त्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. भल्या पहाटेच मत्स्य व्यवसाय विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे जेट्टीच्या विकास आणि विस्ताराचा मार्ग खुला होण्यास मदत होणार आहे.



मंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिल्यानंतर राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील ३१९ अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावण्याची कारवाई केली होती.या नोटीसला अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही हे बघून राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.
Comments
Add Comment

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून