पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशाची अंमलबजावणी, जेट्टीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा

  120

रत्नागिरी : रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी महत्त्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. भल्या पहाटेच मत्स्य व्यवसाय विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे जेट्टीच्या विकास आणि विस्ताराचा मार्ग खुला होण्यास मदत होणार आहे.



मंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिल्यानंतर राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील ३१९ अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावण्याची कारवाई केली होती.या नोटीसला अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही हे बघून राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.
Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी