Ranji Trophy: रणजीमध्ये ऋतुराज गायकवाड करणार महाराष्ट्र संघाचे नेतृत्व

  116

नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे. या सामन्यासाठी आजच महाराष्ट्र क्रिकेट संघ नाशिक मध्ये दाखल होत आहे. या एकूण १६ जणांच्या यादीत नाशिक चे ३ खेळाडू समाविष्ट आहेत.या महाराष्ट्र संघातील १६ खेळाडू पुढीलप्रमाणे :


१-ऋतुराज गायकवाड - कर्णधार


२- सिद्धेश वीर


३ -पवन शाह


४- यश क्षीरसागर


५- सिद्धार्थ म्हात्रे


६- सौरभ नवले -- यष्टीरक्षक


७- रामकृष्ण घोष


८- हितेश वाळूंज


९- प्रशांत सोळंकी


१०- रजनीश गुरबानी


११- प्रदीप दाढे


१२- मुकेश चौधरी


१३ -मुर्तुझा ट्रंकवाला


१४- सत्यजित बच्छाव


१५- धनराज शिंदे - यष्टीरक्षक


व १६- सनी पंडित


संघ उद्या सकाळी सराव करणार आहे.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे