Ranji Trophy: रणजीमध्ये ऋतुराज गायकवाड करणार महाराष्ट्र संघाचे नेतृत्व

नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे. या सामन्यासाठी आजच महाराष्ट्र क्रिकेट संघ नाशिक मध्ये दाखल होत आहे. या एकूण १६ जणांच्या यादीत नाशिक चे ३ खेळाडू समाविष्ट आहेत.या महाराष्ट्र संघातील १६ खेळाडू पुढीलप्रमाणे :


१-ऋतुराज गायकवाड - कर्णधार


२- सिद्धेश वीर


३ -पवन शाह


४- यश क्षीरसागर


५- सिद्धार्थ म्हात्रे


६- सौरभ नवले -- यष्टीरक्षक


७- रामकृष्ण घोष


८- हितेश वाळूंज


९- प्रशांत सोळंकी


१०- रजनीश गुरबानी


११- प्रदीप दाढे


१२- मुकेश चौधरी


१३ -मुर्तुझा ट्रंकवाला


१४- सत्यजित बच्छाव


१५- धनराज शिंदे - यष्टीरक्षक


व १६- सनी पंडित


संघ उद्या सकाळी सराव करणार आहे.

Comments
Add Comment

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण