Saif Ali Khan: सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ठाण्यातून अटक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर(Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद आलियान उर्फ बीजेला ठाण्यातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आलियान हा तोच व्यक्ती आहे ज्याने १६ जानेवारीच्या रात्री घरात घुसून सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता.






बारमध्ये हाऊसकिपींगचे काम करत होता


आरोपीची ओळख मोहम्मद आलियान उर्फ BJ अशी झाली आहे. पकडल्यानंतर पोलिसांच्या समोर त्याने मान्य केले की सैफ आणि करीनाच्या घरात घुसून त्याने हल्ला केला होता. मुंबई पोलिसांच्या टीमने त्याला ठाण्यातील लेबर कँप परिसरातून अटक केली. आरोपी ठाण्याच्या बारमध्ये हाऊसकिपींग वर्कर म्हणून काम करत होता.



वाचण्यासाठी सांगितले खोटे नाव


विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना त्याला पकडण्यात यश मिळाले. पोलिसांकडून दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ठाण्यात पकडलेला हा आरोपी वाँटेड होता. आता वांद्रे येथे त्याची चौकशी केली जाईल.



हल्लेखोराने आपला जीव वाचवण्यासाठी आपले खोटे नाव विजय दास असे सांगितले होते. हल्लेखोर अटक होण्यापूर्वी सैफ अली खानच्या घराचे जिने उतरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. त्याचे पोस्टर मुंबई आणि जवळच्या ठिकाणावर लावले होते.


Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण