Saif Ali Khan: सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ठाण्यातून अटक

  87

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर(Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद आलियान उर्फ बीजेला ठाण्यातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आलियान हा तोच व्यक्ती आहे ज्याने १६ जानेवारीच्या रात्री घरात घुसून सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता.






बारमध्ये हाऊसकिपींगचे काम करत होता


आरोपीची ओळख मोहम्मद आलियान उर्फ BJ अशी झाली आहे. पकडल्यानंतर पोलिसांच्या समोर त्याने मान्य केले की सैफ आणि करीनाच्या घरात घुसून त्याने हल्ला केला होता. मुंबई पोलिसांच्या टीमने त्याला ठाण्यातील लेबर कँप परिसरातून अटक केली. आरोपी ठाण्याच्या बारमध्ये हाऊसकिपींग वर्कर म्हणून काम करत होता.



वाचण्यासाठी सांगितले खोटे नाव


विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना त्याला पकडण्यात यश मिळाले. पोलिसांकडून दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ठाण्यात पकडलेला हा आरोपी वाँटेड होता. आता वांद्रे येथे त्याची चौकशी केली जाईल.



हल्लेखोराने आपला जीव वाचवण्यासाठी आपले खोटे नाव विजय दास असे सांगितले होते. हल्लेखोर अटक होण्यापूर्वी सैफ अली खानच्या घराचे जिने उतरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. त्याचे पोस्टर मुंबई आणि जवळच्या ठिकाणावर लावले होते.


Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही